कर्नाटकातील एक VIDEO समोर आला असून हा पाहून हादराच बसेल....
कोरोना काळात माणसांना आपल्या चाहत्यांपासून दूर राहिल्याने विरह सहन करावा लागला तसाच प्राणी आणि जनावरांनाही करावा लागला. ...
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. जलयुक्त शिवार योजनेची आता खुली चौकशी होणार आहे....
'तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल'...
चंद्रकांत पाटील यांच्या खळबळजनक विधानानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे....
तुळशीदासनगर ग्रामपंचायतीवर एक-दोन नाही तर 5 गटांनी वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. निवडणुकीत आईचा विजय तर मुलाचा परभाव झाल्यानं यंदाची निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरल्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात गहुली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला आहे....
पुरंदर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. मतदारांनी प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना नाकारल्याचं स्पष्ट झालं आहे. ...
आमदार अमित झनक यांच्यासाठी त्यांच्या मांगुळ झनक या ग्रामपंचायतची निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. त्यांनी या ग्रामपंचायतीवर 9 पैकी 9 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे....
पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला जात आहे. तर भाजपनेही अनेक ठिकाणी सत्ता राखल्याचा प्रतिदावा केला आहे....
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. त्यात उस्मानाबाद शहराचं नाव 'धाराशिव' करण्याचा वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहे. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भाजपनं वाद उकरून काढला आहे....
नागपूर तालुक्यातील बाजारगाव सर्कलमधील पेठ ग्रामपंचायतीवर सर्वच्या सर्व 9 ही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय झाले आहे. ...
कोकणात नारायण राणे यांचं अस्तित्व कधीच संपलं आहे. राणेंबद्दल बोलण्यात मला काहीच स्वारस्य नाही. कारण ते तोंड उघडल्यावर फक्त घाणच बाहेर पडते. ...
जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ऐतिहासिक निकाल लागला आहे. वार्ड क्र. 4 मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवारानं बाजी मारली आहे. ...
राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (gram panchayat election result 2021) आज मतमोजणी होणार आहे. राज्यातील सत्तेची समिकरण बदलल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतमोजणीचे क्षणक्षणाचे अपडेट्स.......
पुण्यात दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे....
नूतन वर्षाचं स्वागत घरीच करा, पण रात्री 11 वाजताच पार्टी संपवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. ...