चंडिका ग्रामदेवीचा होम पारंपारिक पद्धतीने हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी मध्यरात्री पेटविण्यात आला ...
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. भालावलीमधल्या दोन मुलींवर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ...
राजापूर तालुक्यातील बारसू माळरानावर गावकऱ्यांनी निलेश राणेंचा ताफा अडवला. ...
राज्यभरात दहीहंडीचा उत्साह आहे. या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातून एक अतिशय वाईट आणि अनपेक्षित घटना समोर आली आहे. ...
तिचा मृत्यू हा घातपात आहे की आत्महत्या या चर्चेला उधाण आले आहे....
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्य न्यायमंत्री तसंच माजी राज्यसभा खासदार ज्येष्ठ समाजवादी नेते हुसेन मिस्त्रिखान दलवाई यांचं निधन झालं ...
पिंपरी चिंचवड येथील पाच पर्यटक हर्णॆ समुद्र किनाऱ्यावरील समुद्र संकेत या हॉटेलमध्ये थांबले होते. ...
आकाश युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला आहे. पाच मार्च रोजी तो मायदेशी परतणार होता....
महाडमधील सावित्री नदीवरील दुर्घटनेनंतर याच सावित्री नदीवरील आंबेत-म्हाप्रळ नावाचा आणखी एक पूल धोकादायक बनला आहे. हा पूल वाहतूकीस कमकुवत बनला असून तो कोसळण्याच्या मार्गावर आहे....
पांगरी येथील पुलाजवळ चार दिवसापूर्वी एक वर्षाची मुलगी निर्जनस्थळी सापडली होती....
मुलाच्या रडण्याचा आवाज येतोय याची गावभर चर्चा चालू झाली. प्राण्यांचा आवाज किंवा अजून काहीतरी असेल म्हणून येथील ग्रामस्थांनी दुर्लक्ष केलं....
रत्निगिरी जिल्ह्यात एका घरात तीन महिलांचे रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळले आहेत. विशेष म्हणजे या तीनही महिला अतिशय वृद्ध आहेत. तरीदेखील त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे....
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी दरवाजाच्या जंग लागलेले कड्या सापडल्या आहेत....
रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील जयगड (jaygad) इथं मासेमारी करणारी नावेद-2 ही बोट तब्बल 6 खलाशांसह बेपत्ता आहे...
कधीकाळी 'मातोश्री'वर प्रसाद कर्वे यांचा थेट संपर्क असल्याने शिवसेनेत त्यांच्या शब्दाला खूप वजन होते....
बऱ्याच वेळा बोलण्याच्या ओघामध्ये कुठल्या पक्षाचा कोणता मंत्री आहे? त्याकडे कोणते पद आहे. याचेही भान बोलताना राहत नाही. विनायक राऊत यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे....
'रामदास कदम हे महाविकास आघाडीतील सूर्याजी पिसाळ असून त्यांच्यावर पक्षप्रमुखांनी कारवाई करावी, त्यांच्या कृत्याने महाविकास आघाडीची प्रतिमा मालिन झाली आहे'...