शेतातील बोरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षाचा मुलगा पडल्याची घटना...
'ज्यावेळेस भाजपला सोबत घेऊन त्यांनी शपथ घेतली याबद्दल देखील त्यांनी जाहीर करणे गरजेचे आहे'...
शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे...
'पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. हे स्पष्ट आहे'...
ज्या ठिकाणी ही उल्का आदळली आहे त्या ठिकाणी जमिनीवर खड्डा पडून नुकसान झाले आहे...
माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्या डॉ.निवेदिता घुले यांचा विवाह सोहळा ...
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. सत्यजीत तांबे नाशिकची ही निवडणूक जिंकणार का? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे....
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून विजयाची हॅट्रिक करणारे डॉक्टर सुधीर तांबे यांनी पक्षाला अनपेक्षित धक्का दिला आहे. सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे....
राष्ट्रवादीचे फायरब्रँड खासदार अमोल कोल्हे यांच्यापाठोपाठ अजित पवार सुद्धा या शिबिराला गैरहजर होते....
अमोल मिटकरी यांनी असा दावा केला आहे, की विठ्ठलाची पुढची शासकीय महापुजा ही महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री करतील. इतकंच नाही तर या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे...
राज्यातील शेतकरी आस्मानी संकटाचा सामना करत असताना आता सुलतानी संकटानेही पुरता मोडकळीस आला आहे....
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासह आता राजू शेट्टी यांनी अहमदनगरमध्येही ऊस परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या मालाल भाव मिळवून देण्याची मागणी केली....
महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये मागितले जात होते...
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकरी चारशे रुपये मागितले जात आहे. नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी इथं शेतकऱ्यांकडून पैसे घेतले जात आहे....
पुण्याहून धुळ्याकडे जात असलेल्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...
जनतेचा विश्वास तुम्ही गमावला असून लोक तुम्हाला शासन करतील अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. ...
शिंदे-फडणवीस सरकार हे जनतेच्या मनातील सरकार असल्याने या सरकारचा जनाधार वाढत आहे. ...