मान्सून सुरू झाला की महाराष्ट्रातील विविध पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी जमू लागते. अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा ओढा असतो. ...
पावसाळा सुरू झाला की अनेक रानभाज्या येतात. या रानभाज्या आपल्याला माहिती आहेत का? ...
पावसाळी पर्यटनासाठी आणि निसर्गाचा अविष्कार अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक बाहेर पडतात. या काळात महाराष्ट्रातील काही ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. ...
सह्याद्री पर्वत रांगेत घाटमाथ्यावर हरिश्चंद्रगड आहे. या गडाला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखले जाते. ...
अहमदगरमधील नवलेवाडी ग्रामपंचायतीने क्रांतिकारी निर्णय घेतला. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना फटका बसणार.....
आदिवासी महिलेनं वडिलांच्या कलेचं जतन केलं. आता खास वस्तूंना जगभरातून मागणी आहे....
नगरमधील मंगळवार बाजार 90 वर्षांपासून भरत असून इथं सर्व प्रकारच्या वस्तू हमखास मिळतात. ...
महाराष्ट्रातील एक नदी पाच फूट रुंदीच्या सांडव्यातून वाहताना पाहिलीय का? अस्वल उडीचा अप्रतिम नजारा...
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे एकत्रित असण्याचं ठिकाण माहिती आहेका? पाहा काय आहे आख्यायिका...
Success Story: शेतकरी पुत्र प्रतिक भांगरे यानं मृत आजोबांची इच्छा पूर्ण केली. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेत यश मिळवलं....
सातत्यानं दुष्काळाशी दोन हात करणारं हे गाव आता टोमॅटोचं आगार म्हणून प्रसिद्ध झालंय. ...
अक्रोड हे फळ शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देऊ शकते. आरोग्यासाठी उपयुक्त घटक तसेच यामध्ये आढळणारे औषधीय घटकांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या फळाला चांगलीच मागणी असते....
चीनची कन्या यांग छांग हिनं अहमदनगरमधील योग शिक्षक राहुल हांडे याच्यासोबत विवाह केला. पाहा अनोखी प्रेमकहाणी.. ...
Maratha History: सेनापती त्रिंबकजी डेंगळे यांनी मराठेशाही वाचवण्यासाठी इंग्रजांशी मोठा संघर्ष केला. पाहा ऐतिहासिक संघर्ष.....
अहमदनगर जिल्ह्यात साहेबराव भांड यांनी 23 वर्षांपूर्वी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प सुरू केला. आता लाखोंची उलाढाल करत आहेत. ...
अहमदनगर जिल्ह्यामध्येही अपघाताचं प्रमाण वाढलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या महिनाभरातील काही अपघातावर एक नजर टाकूया. ...
Ahmednagar News: एका टांगेत नदी ओलांडता येणारं ठिकाण माहिती आहे का? पाहा काय आहे अस्वल उडी प्रकार?...