काही स्टार्टअप्स तर अल्पावधीत यशस्वी ठरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत. ...
'किरीट सोमय्यांना त्यांच्या पक्षात किती महत्त्व दिलं जातं, हे मला चांगलंच माहित आहे. पण त्यांना जर खरंच भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचा असेल तर त्यांनी भाजपमधील भ्रष्टाचारी धेंडांना उघडं करावं'...
Major blow to Maharashtra BJP : भारतीय जनता पक्षाचे काही आमदार शिवसेना, राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे....
राज्यात आता 65 हजार सहकारी संस्था आहेत, त्यात या काळात सर्वाधिक निवडणूक हाऊसिंग सोसायटीच्या निवडणूक होतील. ...
Changes in list of Governor appointment 12 mla: राज्यपालांना देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीत बदल करण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे....
मुंबई, ठाणे, पुण्यासह 17 महानगर पालिका, 27 जिल्हा परिषदा 300 नगरपालिका, 295 पंचायत समित्या आणि 21 जिल्हा बँकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे....
Heavy Rainfall in North Maharashtra, Marathwada: उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे....
मार्च महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक होतील. त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे....
'याच कालावधीत 14 महानगरपालिका, 30 जिल्हापरिषद आणि 90 नगरपालिका यांच्या निवडणूक आहे, म्हणजेच एक प्रकारे मिनी विधानसभा म्हणून याकडे पाहिलं जातं आहे'...
Sharad pawar on reservation: घटनादुरुस्ती संदर्भातील विधेयकाने आरक्षण यादी तयार करण्याचे अधिकार राज्यांना दिले आहेत. यावरुन शरद पवारांनी भाष्य करत केंद्रावर निशाणा साधला आहे....
मंत्रालयात (Mantralaya) पुन्हा दारूच्या रिकाम्या बाटल्या (Liquor Bottles) आढळून आल्या आहेत. बघा व्हिडिओ. ...
ब्रिटिश राजसत्तेच्या काळात उठाव झाले, अनेक आंदोलनकर्त्यांना जेरबंद करून तुरुंगात डांबण्यात आलं. तुरुंगाची संख्या कमी पडू लागली त्यावेळी...
'अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे, शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल'...
तौक्ते चक्रीवादळासाठी 203 कोटी मदत मागितली होती. पण, याही वेळी केंद्रीय पथक आले पण मदत मिळाली नाही. ...
ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे. ...
आकडेवारी पाहता पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात अनलॉक होईल का? ...