बिहारमधील एका न्यायालयानं अनोखा आदेश दिला आहे. येथील एका पोलीस ठाण्यात ठाणेदार स्वत:च स्वत:विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. ...
विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला बाजूला करण्यासाठी पत्नीनंच हत्येची सुपारी दिली. पोलिसांनी पत्नी, प्रियकरासह चौघांना अटक केली. ...
जिल्हा हॉस्पिटलमध्ये एका तरुणीला आजारी असल्यामुळे दाखल करण्यात आले होते. मात्र, हॉस्पिटलमध्ये या तरुणीचा हायहोल्टेज ड्रामा पाहिला मिळाला. ...
या मंदिरातील नंदीचा आकार वाढत जातो. नेमका हा प्रकार काय आहे?...
गेल्या 10 वर्षात फास्ट फूडची दुकाने झपाट्याने वाढली आहेत. त्यामुळे तरुण पिढीची मोमोज, चाउमीन, बर्गर, पिझ्झा, पास्ता, मॅकरोनी आणि मंचुरियन अशी पसंती झाली आहे. ...
मांजरासारखं दिसणाऱ्या या प्राण्याला कबर बिज्जू असं म्हणतात. जोधपूरमधील माचिया बायोलॉजिकल पार्कमध्ये हा प्राणी आणण्यात आला आहे....
टक्कल असणं ही एक शारीरिक कमतरता म्हणता येईल. तिला विज्ञानाच्या भाषेत एलोपेशिया म्हणतात. हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. यात शरीराला रोगापासून वाचवणारी रोगप्रतिकारक क्षमताच केसांच्या फॉलिकल्सवर अटॅक करू लागते. आणि...
Gold Price in Pune : आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार सोन्या-चांदींचे दर ठरत असतात. आजचे पुण्यातील सोन्याचे भाव इथे चेक करा. ...
Gold Price in Pune : वीकेंडला सोनं खरेदी करण्याचा प्लॅन करताय तर आजचे दर नक्की पाहा....
उन्हाळा सुरू आहे, या समस्येवर मात करण्याची तयारी करून ठेवा. उन्हाळ्यात अनेकांना पुरळ येऊन खाज येते तर अनेकांना नुसती खाज येते. नुसती खाज येण्याचं कारण हे धूळ, माती आणि प्रदूषण हे असतं. ...
सॅलड (Salad) आपल्या आहारातील महत्त्वाचा भाग आहेत, त्याशिवाय त्यातून भरपूर पोषक तत्वे मिळत असल्यामुळे शरीरासाठी फायदेशीरही आहे. उन्हाळ्यात तर सॅलड खाल्लंच पाहिजे. सॅलेडमुळे शरीर हायड्रेड राहतं. गॅस, एसिडीटी, पोटदुखी, उल्टी आणि लूजमोशन या त्रासातून वाचण्यासाठी उन्हाळ्यात सॅलड नक्की खावं....
‘झाडं लावा, झाडं जगवा’ असा सूविचार सांगितला जात असला तरी सध्या विकासाच्या नावाखाली राजरोसपणे झाडांची कत्तल सुरू आहे. आपण राहत असलेल्या पर्यावरणामध्ये झाडांची उपस्थिती लाख मोलाची आहे. वृक्षतोडीचा संपूर्ण जीवसृष्टीवर विपरित परिणाम होत आहे, उन्हाळ्यात असह्य उष्णता वाढल्याचे जाणवतेय. आपल्या आजूबाजूला झाडे लावून ती जगवणं आपलं कर्तव्य आहे. भरपूर ऑक्सिजन देणाऱ्या झाडांविषयी आज जाणून घेऊ. ...
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीति कठीण काळामध्ये व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी ओळखण्याची क्षमता येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. ...
Gold-Silver Rate Today in Nagpur: ऐन उन्हाळ्यात चांदीच्या दराने घाम फोडला आहे. आज चांदी तब्बल 1400 रुपयांनी महाग झाली आहे....
जलेबी हा मूळचा अरबी शब्द आहे, असे म्हणतात. या पदार्थाचे खरे नाव जलबिया आहे. पण भारतात याला जिलेबी म्हणतात. गोड रसाने भरलेले असल्याने हे नाव पडले आणि नंतर त्याचे रूप जलेबी झाले. वायव्य भारत आणि पाकिस्तानमध्ये याला जलेबी म्हणतात....
Gold-Silver Rate Today in Nagpur : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. आज नागपुरात सोन्याने साठ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे....
काही लोक पैसा वाढल्यानंतर आपला भूतकाळ विसरून जातात आणि अशा लोकांना जाणीव राहिली नसल्यामुळे लक्ष्मीची अवकृपा होते. चाणक्य नीतिनुसार लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत....