बंडखोर आमदारांवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत वारंवार प्रहार करताना दिसत आहेत. पण त्यांचे सख्खे भाऊ आमदार सुनील राऊत हे शिंदे गटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. ...
Aaditya Thackeray: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत दाखल झाले असून त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले आहे....
राज ठाकरे यांची विकासाची ब्लू प्रिंट कुठे गेली? बेरोजगार मुलांना नोकऱ्या देणार होते. मात्र हीच ती ब्लू प्रिंट आहे का? की बेरोजगार तरुणांना मशिदीसमोर बसून हनुमान चालिसा वाचा आणि भोंगे लावा, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं....
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. ...
नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे (omicron variant) एकच खळबळ माजली. त्यामुळे राज्य सरकारने (state government) तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केलीय. ...
Aryan Khan Drug Case: मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drugs Case)प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ...
New Unlock Guidelines: यापुढे पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात मोडणाऱ्या महापालिका आणि जिल्ह्यांना सध्या तिसऱ्या वर्गासाठी असलेले नियम लागू होणार आहेत. त्यामुळे मॉल्सवर पुन्हा येणार निर्बंध...
नव्या नियमांमुळे मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येणार आहे. ...
महाराष्ट्रात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागणार की नाही याबाबत आजच महत्त्वाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत चर्चा करपण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. ...
सचिन वाझे, अनिल देशमुख, परमबीर सिंग आणि 100 कोटी खंडणी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वांत धक्कादायक खुलासा वाझेंच्या NIA कोर्टात सादर केलेल्या पत्रातून झाला आहे. ...
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत (Coronavirus in maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray meeting) यांच्या बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले याची माहिती न्यूज 18 ला मिळाली आहे....
Sachin Vaze Statement to NIA: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले होते. ...
भाजपने एका महत्त्वाच्या पदावर ज्या व्यक्तीची निवड केली आहे, तोच बांगलादेशातून येऊन अनधिकृतपणे मुंबईत वास्तव्य करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे....
मुंबईत परतल्यानंतर विजयीवीरांना क्वारंटाइन नियम लागू करणार का? खेळडूंना थेट घरी जायला मिळेल की आणखी कुठे हॉटेलमध्ये क्वारंटाइन (Quarantine rules in india) म्हणून राहावं लागेल, याविषयी किंबहुना त्यांच्या क्वारंटाइन नियमाचं काय करायचं याबाबत अजून काहीच ठरलेलं नाही....