जिल्ह्यातील पूर्णानगर येथील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर महाबीजचे बियाणे पेरले. मात्र, पीक उगवलंच नाही. ...
तेव्हा आम्हाला 14 दिवस तुरुंगात डांबण्यात आलं. पोलीस स्टेशनमध्ये बारा तास उभ ठेवलं, तुरुंगात पाणी सुद्धा दिलं नाही...
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिची अधिकारी होण्याची इच्छा होती, ती इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न एका अपघाताने क्षणार्धात भंगलं. ...
मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शहरातील राजकमल चौकात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
लोक म्हणतात आम्ही गद्दारी केली आहे, आम्ही कशाची गद्दारी केली आहे? आमचा स्वतंत्र्य पक्ष आहे,...
'मी सोशल मीडियावर पाहते, मला हे कुठे तरी दुखत आहे. ही गोष्ट आली कुठून?...
आदित्य ठाकरे यांनी नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावं असं आवाहन दिलं होतं...
सी-व्होटरने इंडिया टुडेसाठी सर्व्हे केला आहे. यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला...
अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून शंकर पट सुरू आहे. पट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून या ठिकाणी लोक येतात. मात्र सोमवारी ...
अमरावती शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्जुन नगरच्या रत्नदीप कॉलनी संकुलात राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह तिच्याच घरावरील पाण्याच्या टाकीत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. ...
सुदैवाने यावेळी मुंबई नागपूर रेल्वे मार्गावर कोणत्याही प्रकारची गाडी नसल्याने मोठा अनर्थ टळला....
अपंग शेतकरी महिला वनिता संतोष इंगळे ही महिला शेतात सांडलेले सोयाबिन (सरवा )वेचण्याकरीता गेली होती. त्यावेळी ...
' मला त्या विषयावर काही बोलायचं नाही. तो माझा विषय नाही. मी माझ्या कामावर लक्ष देत असते. माझे काम माझ्यासाठी महत्त्वाचे आहे'...
आमदार रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आमदार बच्चू कडू मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत...
रवी राणा यांनी केलेलं वक्तव्य मागे घेतलं असलं तरी बच्चू कडू यांचा आक्रमक बाणा अजूनही कायम आहे. ...
वर्षा बंगल्यावर तब्बल अडीच तास झालेल्या या मॅरेथॉन चर्चेत तोडगा निघाल्याची शक्यता आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री, आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने कडू राणा वाद शमणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
अमरावती शहरातील प्रभाग चौकात राजदीप बॅगचे दुकान कोसळले आहे. दुकानाच्या ढिगाराखाली तीन ते चार लोक दबल्याची माहिती समोर आली आहे...