कानातून घाण काढण्यासाठी कॉटन बडचा वापर सुरक्षित मानला जात असला तरी त्याचा अतिवापर केल्याने कानाचा पडदा खराब होऊ शकतो....
side effects dough kneaded : पावसाळ्यात खाण्यापिण्याचे पदार्थ लवकर खराब होऊ लागतात. तुम्हीही मळलेली कणिक फ्रिजमध्ये ठेऊन पुन्हा वापरता का? असे करत असाल तर आजपासून ही सवय सोडा, नाहीतर या सवयीमुळे तुम्हाला अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो. ...
Washing Maching Care : तुमच्या घरीही वॉशिंग मशिन असतील आणि तुम्ही त्याकडे नीट लक्ष दिले नाही तर तुमच्यासाठी मोठा धोका होऊ शकतो. हा धोका इतका मोठा असू शकतो की, तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये स्फोट होऊ शकतो. अशा परिस्थितीत ते योग्यरित्या ठेवणे फार महत्वाचे आहे....
How Much Daily Walk is Necessary : एखाद्या व्यक्तीला 10 किलो वजन कमी करायचे असेल तर दररोज किती चालणे आवश्यक आहे? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या लेखात मिळेल....
Benefits of Badhal : बेढभ आकाराचं हे फळ फणसाच्या कुटुंबातलं असलं तरी त्याची चव आंबट आणि गोड असते. हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते. ...
पावसाळ्याच्या दिवसात मिळणारा काकोडा किंवा कंटोला औषध म्हणूनही वापरला जातो. ताप, श्वासासंबंधित त्रास, सूज इत्यादी आजारात ही भाजी अतिशय फायदेशीर मानली जाते. ...
एखाद्या व्यक्तीचे वजन सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल तर त्याला काही आजर किंवा इतर समस्या आहेत असा त्याचा अर्थ असा होतो. परंतु कोणतीही समस्या नसेल तरी ते हानिकारक असते....
जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करता ज्या कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम करतात, तेव्हा त्याचा त्वचेवर परिणाम होतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते....
मेथीच्या दाण्यांचे पाणी महिलांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही. या पिवळ्या बियांचे पाणी स्त्रियांच्या मासिक पाळीच्या दुखण्यापासून अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम देते. या पिवळ्या बियांचे पाणी पिण्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया....
बरेच लोक मोबाईलला इतके महत्त्व देऊ लागतात की, त्याचा परिणाम त्यांच्या प्रियजनांवर आणि त्यांच्या नातेसंबंधांवर होऊ लागतो. ...
सध्या म्हैसूर पाक देशाच्या जवळपास प्रत्येक भागात उपलब्ध आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, ते 'इमर्जन्सी स्वीट' म्हणून बनवण्यात आले होते....
तुम्ही काही सोप्या घरगुती पद्धतींचाही वापर करू शकता, जे तुम्हाला चेहऱ्यावरील नको असलेले केस काढून टाकण्यास मदत करू शकतात....
आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. म्हणूनच असे पदार्थ खावेत, जेणेकरून शरीराला भरपूर व्हिटॅमिन कॅल्शियम मिळू शकेल. यासाठी तुम्ही पालक, दुग्धजन्य पदार्थ, टोफू यासह अनेक शाकाहारी पदार्थांचे सेवन करू शकता....
सर्वांना माहित आहे की, पावसाळ्यात आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सर्दी आणि फ्लूपासून वाचण्यासाठी पावसाळ्यात आपला सभोवताल स्वच्छ असणं आवश्यक आहे. कारण पावसाचं साचलेलं पाणी आपल्याला अनेक आजारांच्या दिशेने घेऊन जाऊ जाऊ शकतं. ...
हवामानातील बदलामुळे डोळ्यांच्या फ्लूच्या संसर्गाचा धोका वाढतो. याला नेत्रश्लेष्मलाशोथ देखील म्हणतात. या डोळ्यांच्या आजारामुळे जळजळ, वेदना आणि लालसरपणा यासारख्या समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया रोग पसरण्याचे कारण आणि प्रतिबंधात्मक उपाय....
अनेक लोक आपल्या आजूबाजूला सापडतील ज्यांना सकाळी लवकर उठायचे असते, पण लाख प्रयत्न करूनही त्यांना यश येत नाही. सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर तर आहेच पण त्यामुळे मानसिक बळही मिळते. ...
पोटात घाण साचू लागली तर जगणे कठीण होऊन बसते. ही घाण साफ करणे आवश्यक आहे. ही घाण जास्त वेळ पोटात राहिल्यास गॅस आणि फुगण्याची समस्याही वाढते. रात्रीच्या वेळी थोडा हर्बल चहा प्यायल्यास पोटातील घाण सहज निघू शकते....