advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Satara News | 4 कोटींचा निधी गेला कुठे? स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे रस्ताच नाही, गावकऱ्यांचे स्थलांतर!
video_loader_img

Satara News | 4 कोटींचा निधी गेला कुठे? स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे रस्ताच नाही, गावकऱ्यांचे स्थलांतर!

स्वातंत्र्याला 75 वर्षे होऊन गेली तरी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोकिसरे गवळीनगर या गावाला अद्याप रस्ताच नाही. अवघा 3 किलोमीटरचा रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना रोज डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते. 2018-19 मध्ये मंत्री शंभूराज देसाई यांनी मंजूर केलेला 4 कोटी रुपयांचा निधी ...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box