त्याला या चोरीमधे मदत करणाऱ्या त्याची पत्नी, मेव्हुणे आणि मित्राला सुद्धा अटक करण्यात यश आलं आहे. ...
सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्यायल्याने शरीरात एक उत्साह निर्माण होतो. दिवसभर कामांमध्ये हा उत्साह जाणवत राहतो....
सुदृढ हदयासाठीही अनेकदा हा पदार्थ नियमित खाण्याचा सल्ला दिला जातो. ...
हा एक असा आजार आहे ज्यात रुग्णाला असह्य वेदना होतात आणि या वेदना इतक्या असह्य होतात रुग्णाला साधं बसण्या- उठण्यासाठीही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते....
नखं खायच्या सवयीमुळे मानसिक आजार होऊ शकतात. त्यातला एक आहे ऑब्सेसिव कंप्लसिव डिसऑर्डर. यात व्यक्ती एकच अॅक्शन पुन्हा पुन्हा करतात....
सध्याची लाइफस्टाइल, जास्तीत जास्त वेळ बसून काम करणं आणि खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या कमी वयातील महिलांनाही जाणवू लागते....
अनेकांना अॅल्युमिनिअम फॉइलमध्ये जेवण पॅक करण्याची सवय आहे. मुलांचा डबा असो किंवा स्वतःचा डबा पॅक करून खातात. ...
अनेकांना तोंड चादरीत घालून झोपायची सवय असते. पण ही सवय जेवढी लवकर मोडेल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण चादरीत तोंड घालून झोपणं हे धोकादायक आहे. ...
थकवा, झोप पूर्ण न होणं आणि कामात रस नसल्यामुळे जांभया येतात असा अनेकांचा समज असतो, पण प्रत्येकवेळी हीच कारणं असतात असं नाही. जांभया येण्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो....
'त्याने जेव्हा पैसे परत केले त्याक्षणाला मी घाबरलो. मला सुरुवातीला वाटलं की नवऱ्याकडचे लग्नाच्या व्यवस्थेवर फारसे आनंदी नाहीत.'...
संशोधनातून चहामुळे ट्युमरसारखे आजार दूर होतात असे समोर आले. मात्र जर तुम्ही गरम खाद्यपदार्थ आणि पेयांसोबत स्मोकिंग करत असाल तर गळ्याचा इसोफेगस खराब होतो....
लोकांना त्यांचा हा परफॉर्मन्स फार आवडत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही या डान्सचं कौतुक केलं आहे....
पाणी जास्त प्यायल्याने लघवी जास्त होते असा अनेकांचा समज असतो. पण यामुळे येणारा थकवा आणि निरुत्साहाकडे कोणाचं लक्ष जात नाही. ...
कपाळात कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि लाल साडी नेसलेली दीपिका आणि फिकट पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि गुलाबी रंगाच्या शेल्यात रणवीर सिंग दोघंही सर्वोत्तम कपल वाटत होतं. ...
लग्नानंतर नातं टिकवायचं असेल तर दोघांनी आपल्या वागण्यात बदल करावे लागतात....
आता ट्रेनमध्ये तुम्हाला सीट मिळाली नाही तर त्रास करून घेऊ नका. कारण आता ट्रेनमध्ये दोन तास उभे राहिलात तर वजन कमी होऊ शकतं. ...
अनेकदा दोन व्यक्तींना समप्रमाणात घाम आला तरी काहींच्या घामाला वास येतो तर काहींच्या घामाला काहीच वास येत नाही. ...