वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी संत्रा, आंबा, पेरू, डाळिंब आणि सीताफळ यासारख्या फळबागांची लागवड केली होती. मात्र या वर्षी सतत मुसळधार पावसामुळे सीताफळ झाडांवरील 60 ते 70 टक्के फळे खाली गळून पडली आहेत. उर्वरित फळंही खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी या नुकसानीचे पंच...