Uddhav Thackeray On Manoj Jarange Morcha | मराठ्यांच्या मोर्चामागे कुणाचा हात? | Maratha ReservationUddhav Thackeray on Manoj Jarange Protest: मराठी माणूस न्याय हक्कासाठी मुंबईत नाही तर गुवाहाटीत जाणार का ? मराठी माणसाची ही मोठी ताकद आहे, नाईलाजाने त्यांना मुंबईत यावं लागतं आहे, फडणवीस म्हणाले होते ...