शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर 'शेतकऱ्यांची फसवणूक' केल्याचा गंभीर आरोप क...