advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / धरणामुळं सोडावं लागलं गाव, इंजिनिअरनं लावलं डोकं; त्या धरणातच शोधलं सोनं! #local18
video_loader_img

धरणामुळं सोडावं लागलं गाव, इंजिनिअरनं लावलं डोकं; त्या धरणातच शोधलं सोनं! #local18

सातारा जिल्ह्यात तारळी धरणामुळे मोहन पन्हाळकर यांना पुनर्वसित व्हावं लागलं, मात्र पुनर्वसनाचं हे संकट म्हणजे नवी संधी आहे असं मानून त्यांनी तारळी धरणातच तिलापिया माशांचं संगोपन सुरू केलं. पाहता पाहता वर्षाला लाखो रुपयांची कमाई होऊ लागल्यावर त्यांच्या पत्नीनं ए वन नावाचं हॉटेल उघडलं. या हॉटेलमधून आता...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box