Parbhani Lok Sabha Election | परभणीतल्या एका गावानं यंदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संध्याकाळी मतदान केलं. जवळपास 1300 मतदारांच्या या गावात दुपारपर्यंत शून्य मतदान झालं होतं. नेमकं काय घडलं? पाहूयात...