advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / "Nathuram Godse यांनी Mahatma Gandhi यांना मारलं नाही तर.."सावरकरांच्या पणतूच्या दाव्याने वाद | N18V
video_loader_img

"Nathuram Godse यांनी Mahatma Gandhi यांना मारलं नाही तर.."सावरकरांच्या पणतूच्या दाव्याने वाद | N18V

गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या बदुकीतून झाडलेल्या गोळ्यांमुळे झालेलीच नाही, असा दावा सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर केलाय. असे अनेक दावे आणि यासंदर्भातील पुरावे देणारं पुस्तकच छापलंय. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटणार आहे. काय आहे प्रकरण? त्यांनी केलेले दावे कोणते? सविस्तर जाणून घ्या...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box