जॉबसाठी किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी राहायचं म्हटलं की जेवण ही मोठी समस्या असते. त्यात चपाती बनवता न येणं हे अनेकांचं टेन्शन असतं. आता या त्रासापासून मुक्ती मिळणार आहे. कारण कोल्हापुरातील एका युवा उद्योजकानं यावर उत्तम उपाय शोधला आहे. त्यामुळे आता कुणीही अगदी दोन मिनिटांत चपाती बनवू शकणार आहे. ऋषिकेश...