Devendra Fadnavis News | 26/11 चा हल्ला झाला तेव्हाच प्रत्युत्तर दिलं असतं तर...परत हल्ला करायची हिंमत झाली नसती असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय...तर एकनाथ शिंदेंनी देखील अमृता फडणवीसांचं कौतुक केलंय... २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या आणि पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबिय...