महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकार 5 हजार रुपये तत्काळ मदत देणार आहे. यावर मनसेचे अविनाश जाधव यांनी टोला लगावला असून, बिहारमध्ये महिलांना 10 हजार रुपये दिले जात आहेत; महाराष्ट्रातही तशी मदत मिळाली पाहिजे, असं ते म्हणाले.The Maharashtra government is set to provide an immediate aid of ₹5,000 ...