पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी एकंदर घटनेवर सकाळचा भोंगा बंद झाला, असे सांगत संजय राऊतांना टोला हाणला.