नवी दिल्ली, 08 जुलै : देशात नवीन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. देशात गेल्या 24 तासात 22 हजार 752 नवीन प्रकरणं नोंदवली गेली तर, 482 लोकांचा मृत्यू झाला. याहस भारतातील कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा हा 7 लाख 42 हजार 417 झाली आहे. तर, आतापर्यंत 4 लाख 56 हजार 831 रुग्ण निरोगी झाले आहे. आतापर्यंत 20 हजार 20 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा 61.53% तर, सकारात्मकता दर 8.66%आहे. भारतासाठी ही चांगली बाब आहे. मुख्य म्हणजे गेल्या 24 तासांत देशात 2.62 कोरोना चाचण्या झाल्या. पहिल्यांदाच हा आकडा 2.5 हून जास्त आहे.
India reports a spike of 22,752 new #COVID19 cases and 482 deaths in the last 24 hours. Positive cases stand at 7,42,417 including 2,64,944 active cases, 4,56,831 cured/discharged/migrated & 20,642 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/scOqaO6gnr
— ANI (@ANI) July 8, 2020
वाचा- अभिमानास्पद! एका शेतकऱ्याचा मुलगा तयार करतोय पहिली मेड इन इंडिया लस देशातील 7 राज्यांमध्ये एक हजारहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहे. दिल्लीमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याची संख्या ही सक्रीय रुग्णांपेक्षा जास्त आहे. अशीच काहीशी परिस्थिती तामिळनाडूमध्येही आहे. तामिळनाडूचा रिकव्हरी रेट हा 60% आहे. वाचा- कोरोनानंतर ब्यूबॉनिक प्लेगवरून चीनला पाठीशी घालतंय WHO? दिली अजब प्रतिक्रीया राज्यांची आकडेवारी
वाचा- हवेतूनही पसरू शकतो कोरोना; कसा कराल स्वत:चा बचाव इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी देसात 2 लाख 62 हजार 679 लोकांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात एकूण 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 लोकांची चाचणी झाली आहे.