आज महाराष्ट्रातील मराठवाड्यात शेतकऱ्यांवर आभाळ कोसळलं आहे. अक्षरश: संपूर्ण शेती खरडून निघाली आहे. जगाचा पोशिंदा आज इतका हतबल तुम्ही कधी पाहिला नसावा अशी परिस्थिती आहे. अशातच शेतकरी सरकारकडे एकच मागणी करत आहे. 'काही तरी मदत द्या' ही एकच मागणी आज शेतकरी करत आहे.Today, it feels as if the sky itself has...