- वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील काही गावांना अवकाळी पावसासोबत गारपिटीचा तडाखा - गारपिटीमुळे पपई, केळी तसेच फळपिकांचे नुकसान - तीळ, उन्हाळी पिके, भाजीपाला पिकांचेही नुकसान - पवनार, सुरगाव, कान्हापूर, रेहकी आदी गावांत गारपीट, अवकाळी पाऊस झाल्याची माहिती - अचानक वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस, गार...