अजित दादा काय बोलले ते माध्यमांनी नीट दाखवले नाही. ठाणे काय राज्यात गुंडगिरी खुपवून घेतली जाणार नाही असं अजित दादा म्हणालेत. आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे गुंडगिरी होवू न देण्याची...राज्यातील सगळ्याच आयुक्तांना गुंडगिरीचा बंदोबस्त करण्याचे आदेश देण्यात आलेत, असं मंत्री शंभुराज देसाई म्हणाले.