advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Hindu Rituals मृत्यूपश्चात व्यक्तीच्या नावे दहा दिवस का लावला जातो दिवा, काय आहे कारण? #Local18
video_loader_img

Hindu Rituals मृत्यूपश्चात व्यक्तीच्या नावे दहा दिवस का लावला जातो दिवा, काय आहे कारण? #Local18

  • News18.com

हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या घरी त्या व्यक्तीच्या नावे दहा दिवसांसाठी एक दिवा किंवा पणती तेवत ठेवण्याची परंपरा आहे. व्यक्ती मरण पावलेल्या दिवसापासून पुढचे दहा दिवस तिच्या नावे पीठ पसरून त्यावर दिवा तेवत ठेवला जातो. बऱ्याचदा मृत व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून हा ...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box