आपल्या देशातील बहुतांश लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. अनेक आव्हानं असताना देखील शेतकरी वर्षानुवर्ष शेती करत आला आहे. पारंपारिक पिके घेऊन जास्त नफा हाती येत नसल्याने अनेक शेतकरी शेतात नावीन्यपूर्ण प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने केला आहे. एमबीए झालेल्या प्रफुल्ल लाठी ...