26 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारतीय वायूसेनेनं पाकव्याप्त भागात जोरदार हल्लाबोल केला. पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय वायूदलाच्या मिराज-2००० या विमानांच्या ताफ्याने बालाकोट परिसरातील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर तुफान बॉम्ब वर्षाव केला. अवघ्या 21 मिनिटात Air Strike करून 12 ही लढाऊ विमानं ...