15 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले आहेत. पुलवामामधल्या हल्ल्यासंदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंह, अरूण जेटली, सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, सरसंघचालक मोहन भागवत,...