सैराटनंतर आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरूनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि अजूनही ती करतेय. बारावीची परीक्षा देणारी आर्ची फिटनेसची एकदम काळजी घेतेय. वजन कमी करायसाठी तिनं काय केलं? रिंकू सांगते, ' मी पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम म्हणजे चालायचे. त्यानंतर वाॅर्मअप आणि मग पुन्हा व्याया...