कन्हैया खंडेलवाल, हिंगोली, 08 मे : हिंगोली मतदारसंघात यावेळी खरंतर शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात रंगेल असं वाटलं होतं. पण वंचित बहुजन आघाडीने बंजारा समाजाचा उमेदवार देऊन तिथली सगळी गणितंच बदलून टाकली आहे. कारण, हिंगोलीत बंजारा समाजाचं तब्बल 3 लाख मतदान आहे. अशातच वंचितच...