advertisement
होम / फोटोगॅलरी / लाइफस्टाइल / गौतम बुद्धांच्या या 10 विचारांचा आयुष्यात करा अवलंब, जगणं होईल सोपं आणि आनंदी

गौतम बुद्धांच्या या 10 विचारांचा आयुष्यात करा अवलंब, जगणं होईल सोपं आणि आनंदी

Buddha Purnima 2023 Quotes Images In Marathi : भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. गौतम बुद्धांच्या अमूल्य विचारांनी मनाला शांती मिळते आणि चिंता, द्वेष, मत्सर यापासून मुक्ती मिळते. वाचा गौतम बुद्धांच्या अशा 10 अमूल्य विचारांबद्दल, ज्यांचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनात केला पाहिजे.

01
द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.

द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.

advertisement
02
तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.

तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.

advertisement
03
जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.

जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.

advertisement
04
जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.

जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.

advertisement
05
आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.

आरोग्याशिवाय जगणं, जगणं नाही. ती फक्त वेदनांची अवस्था आहे, मृत्यूची प्रतिमा आहे.

advertisement
06
तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.

तुमच्याकडे जे काही आहे, त्याचा बडेजाव करू नका. इतरांचा मत्सर करू नका.

advertisement
07
वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.

वादात राग येताच आपण सत्याचा मार्ग सोडून स्वतःसाठी प्रयत्न करू लागतो.

advertisement
08
जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही.

जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळू शकत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक ज्ञानाशिवाय जगू शकत नाही.

advertisement
09
भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो.

भौतिक आकर्षण डोळ्यांना आकर्षित करते, चांगुलपणा मनाला आकर्षित करतो.

advertisement
10
आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.

आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.
    10

    गौतम बुद्धांच्या या 10 विचारांचा आयुष्यात करा अवलंब, जगणं होईल सोपं आणि आनंदी

    द्वेष द्वेषाने नाहीसा होऊ शकत नाही. तर प्रेमानेच तो नष्ट केला जाऊ शकतो, जे एक नैसर्गिक सत्य आहे.

    MORE
    GALLERIES