आपल्या देशातील बेरोजगारी आणि लोकसंख्येची परिस्थिती अशी आहे की, चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी लोक जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्यासाठी तयार होतील. कारण, सध्याच्या काळात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं फार कठीण ठरत आहे. ...