या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.
जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) देशात हातपाय पसरले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक coronavirus पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने धोका वाढला आहे. या विषाणूच्या प्रसाराचा धोका कमी करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कडक पावलं उचलायचा निर्णय घेतला आहे. कोरोनाव्हायरस संदर्भातले ताजे अपडेट्स इथे पाहा.