advertisement
होम / फोटोगॅलरी / Viral / लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

आपल्याकडे लग्नात नवरदेवाची चप्पल किंवा शूज लपवण्याची पद्धत आहे. मात्र, हे का केलं जातं हे अनेकांना माहिती नाही. याच परंपरेचं कारण जाणून घेऊ.

01
जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.

जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.

advertisement
02
या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र-मैत्रिणी नवरदेवाचे शूज गायब करतात.

या दरम्यान, वधूची बहीण किंवा तिचे मित्र-मैत्रिणी नवरदेवाचे शूज गायब करतात.

advertisement
03
शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच त्याला आपले बूट परत मिळतात.

शुज लपवल्यानंतर ते शुज परत घेण्यासाठी नवऱ्याला मुलीकडच्यांना पैसे द्यावे लागतात. तेव्हाच त्याला आपले बूट परत मिळतात.

advertisement
04
याद्वारे नवरदेवाचं व्यक्तिमत्व तपासलं जातं. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या शूजमुळे त्याची अनेक रहस्ये उघड होतात.

याद्वारे नवरदेवाचं व्यक्तिमत्व तपासलं जातं. असं म्हटलं जातं की, एखाद्या व्यक्तीच्या शूजमुळे त्याची अनेक रहस्ये उघड होतात.

advertisement
05
जेव्हा मेहुणी आपल्या दाजीचे शुज चोरते, तेव्हा एक प्रकारे ही भावोजीच्या संयमाची परीक्षा असते.

जेव्हा मेहुणी आपल्या दाजीचे शुज चोरते, तेव्हा एक प्रकारे ही भावोजीच्या संयमाची परीक्षा असते.

advertisement
06
यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारीकपणाही समोर येतो.

यासोबतच नवरदेव किती हुशारीने त्याच्या मेहुण्यांकडून आपले बूट परत घेऊ शकतो हेही पाहायला मिळतं. ज्यामुळे त्याचा व्यवहारीकपणाही समोर येतो.

advertisement
07
शुज लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क दिला जातो. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग शूज लपवण्याच्या विधीमुळे तेथे आनंदी वातावरण निर्माण होते

शुज लपवण्याच्या विधीमागे आणखी एक तर्क दिला जातो. असे म्हणतात की निरोपाच्या वेळी बहुतेक लोक रडायला लागतात, मग शूज लपवण्याच्या विधीमुळे तेथे आनंदी वातावरण निर्माण होते

  • FIRST PUBLISHED :
  • जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.
    07

    लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

    जेव्हा नवरा लग्नाच्या मंडपात प्रवेश करतो, तेव्हा तो मंडपाबाहेर त्याची चप्पल काढतो.

    MORE
    GALLERIES