advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / 2014 पासून विजेतेपदाचा दुष्काळ, 6 फायनल अन् 6 सेमीफायनलमध्ये पराभव

2014 पासून विजेतेपदाचा दुष्काळ, 6 फायनल अन् 6 सेमीफायनलमध्ये पराभव

भारतीय क्रिकेट संघाला २०१४ पासून आतापर्यंत आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही विजेतेपदाने हुलकावणी दिलीय.

01

advertisement
02
भारतीय क्रिकेट संघाला २०१४ पासून आतापर्यंत आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही विजेतेपदाने हुलकावणी दिलीय.

भारतीय क्रिकेट संघाला २०१४ पासून आतापर्यंत आयसीसीच्या एकाही स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपद पटकावता आलेलं नाही. सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचल्यानंतरही विजेतेपदाने हुलकावणी दिलीय.

advertisement
03
पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कप २०१४ मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेने पराभूत केलं होतं. भारताने दिलेलं १३० धावांचं आव्हान श्रीलंकेने १८ षटकात पूर्ण केलं होतं.

पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कप २०१४ मध्ये भारतीय संघाला श्रीलंकेने पराभूत केलं होतं. भारताने दिलेलं १३० धावांचं आव्हान श्रीलंकेने १८ षटकात पूर्ण केलं होतं.

advertisement
04
2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.

2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.

advertisement
05
2016च्या पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

2016च्या पुरुषांच्या टी२० वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमध्ये वेस्ट इंडिजकडून पराभूत व्हावं लागलं होतं.

advertisement
06
2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.

2015मध्ये वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ऑस्ट्रेलियाने दिलेलं ३२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २३३ धावाच करू शकला होता.

advertisement
07
2017 च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडने त्या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता.

2017 च्या महिला क्रिकेट वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडने त्या सामन्यात ९ धावांनी विजय मिळवला होता.

advertisement
08
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०१७ मध्ये भारताला पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी २०१७ मध्ये भारताला पाकिस्तानकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.

advertisement
09
2018 आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. इंग्लंडने ८ गडी आणि १७ चेंडू राखून सामना जिंकला होता.

2018 आयसीसी महिला टी२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. इंग्लंडने ८ गडी आणि १७ चेंडू राखून सामना जिंकला होता.

advertisement
10
2019च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. महेंद्र सिंह धोनीचा तो अखेरचा सामना ठरला.

2019च्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला न्यूझीलंडकडून सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. महेंद्र सिंह धोनीचा तो अखेरचा सामना ठरला.

advertisement
11
भारतीय महिला संघाने २०२० च्या महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र इंग्लंडने उभारलेल्या १८४ धावांच्या आव्हानासमोर भारत ९९ धावात गारद झाला होता.

भारतीय महिला संघाने २०२० च्या महिला टी२० वर्ल्ड कपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र इंग्लंडने उभारलेल्या १८४ धावांच्या आव्हानासमोर भारत ९९ धावात गारद झाला होता.

advertisement
12
२०२१ मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने ८ धावांनी सामना जिंकत WTCचे विजेतेपद पटकावले होते.

२०२१ मध्ये पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने ८ धावांनी सामना जिंकत WTCचे विजेतेपद पटकावले होते.

advertisement
13
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्येही भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी सामना जिंकला होता.

कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्येही भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाकडून अंतिम सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाने ९ धावांनी सामना जिंकला होता.

advertisement
14
पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२२ च्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. भारताने दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडच्या सलामीच्या जोडीनेच पूर्ण केलं होतं.

पुरुष टी२० वर्ल्ड कप २०२२ च्या सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का बसला होता. भारताने दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडच्या सलामीच्या जोडीनेच पूर्ण केलं होतं.

  • FIRST PUBLISHED :
  • 14

    2014 पासून विजेतेपदाचा दुष्काळ, 6 फायनल अन् 6 सेमीफायनलमध्ये पराभव

    MORE
    GALLERIES