४० दिवसांमध्ये ही मशाल ७५ शहरांमध्ये नेली जाईल. प्रत्येक ठिकाणी बुद्धिबळ ग्रँडमास्टर्सना मशाल देण्यात येईल.
30 वर्षानंतर भारतात प्रथमच बुध्दिबळ ऑलिंपियाडचे आयोजन केले जात आहे. या ऑलिपियाडमध्ये 189 देश सहभागी होणार आहेत.
यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या मशालीचे उद्घाटन करण्यासाठी इंदिरा गांधी स्टेडियमवर आले होते.