advertisement
होम / फोटोगॅलरी / देश / Saryu National Project : मोदी सरकारने करुन दाखवलं, 43 वर्षांपासून रखडलेल्या सरयू प्रोजक्टचं उद्घाटन

Saryu National Project : मोदी सरकारने करुन दाखवलं, 43 वर्षांपासून रखडलेल्या सरयू प्रोजक्टचं उद्घाटन

Saryu National Project : सरयू प्रकल्पामुळे 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिन सिंचनाखाली येणार आहे. तर 6200 हून अधिक गावांतील 29 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. पाहा त्याचे PHOTOS

01
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प आता मोदी सरकारमुळं मागच्या चार वर्षांत पूर्ण झाला आहे.

गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प आता मोदी सरकारमुळं मागच्या चार वर्षांत पूर्ण झाला आहे.

advertisement
02
आज दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी यांनी सरयू नहर राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन केलं आहे.

आज दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदी यांनी सरयू नहर राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन केलं आहे.

advertisement
03
शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

शेतकरी कल्याण आणि सक्षमीकरणासाठी पंतप्रधानांची दृष्टी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पांना प्राधान्य देण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेमुळे या प्रकल्पावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

advertisement
04
घाघरा, सरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार आहे. त्यामुळं प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

घाघरा, सरयू, राप्ती, बाणगंगा आणि रोहिणी या पाच नद्यांना जोडण्याचं काम या प्रकल्पामार्फत होणार आहे. त्यामुळं प्रदेशातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.

advertisement
05
या प्रकल्पामुळं 6200 हुन जास्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

या प्रकल्पामुळं 6200 हुन जास्त गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

advertisement
06
पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल. त्यात बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे.

पूर्व उत्तर प्रदेशातील नऊ जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होईल. त्यात बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर, गोंडा, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीर नगर, गोरखपूर आणि महाराजगंज या जिल्ह्यांचा समावेश आहे.

advertisement
07
सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पावर गेल्या गेल्या चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.

सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्पावर गेल्या गेल्या चार वर्षांत 4600 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला आहे.

advertisement
08
प्रकल्पातील विलंबाचा त्रास झालेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

प्रकल्पातील विलंबाचा त्रास झालेल्या प्रदेशातील शेतकऱ्यांना आता उन्नत सिंचन क्षमतेचा मोठा फायदा होईल, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

advertisement
09
शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर पिकांचं उत्पन्न घेण्यास सक्षम होतील आणि प्रदेशाची कृषी क्षमता वाढवू शकतील, असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प आता मोदी सरकारमुळं मागच्या चार वर्षांत पूर्ण झाला आहे.
    09

    Saryu National Project : मोदी सरकारने करुन दाखवलं, 43 वर्षांपासून रखडलेल्या सरयू प्रोजक्टचं उद्घाटन

    गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला उत्तर प्रदेशातील सरयू नहार राष्ट्रीय प्रकल्प आता मोदी सरकारमुळं मागच्या चार वर्षांत पूर्ण झाला आहे.

    MORE
    GALLERIES