25 फेब्रुवारी 1988 रोजी भारताने प्रथमच पृथ्वी क्षेपणास्त्राची (Prithvi Missile) यशस्वी चाचणी घेतली. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एजीपी अब्दुल कलाम यांची प्रमुख भूमिका होती. पृथ्वी-3 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कमी पल्ल्याचं क्षेपणास्त्र आहे. त्याची रेंज 350 ते 750 किमी आहे.