advertisement
होम / फोटोगॅलरी / मनी / समृद्धी महामार्गावरून जाताय तर बसेल 20 हजारांचा दंड, 'हे' आहे कारण

समृद्धी महामार्गावरून जाताय तर बसेल 20 हजारांचा दंड, 'हे' आहे कारण

Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने एक विशेष कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे आता येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना 20 हजारांचा दंड बसू शकतो.

01
Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढलेय. यामधील अपघातांचे प्रमुख कारण हे गाड्यांचे टायर खराब असणं हे आहेत. टायर फुटल्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. याच कारणामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढलेय. यामधील अपघातांचे प्रमुख कारण हे गाड्यांचे टायर खराब असणं हे आहेत. टायर फुटल्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. याच कारणामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

advertisement
02
टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची कारवाई करत गुरुवारी आरटीओने 3 वाहनांवर प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची कारवाई करत गुरुवारी आरटीओने 3 वाहनांवर प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

advertisement
03
समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

advertisement
04
या अपघातांमधील बहुतांश अपघात हे घासलेल्या टायरमुळे झाल्याचे पाहायला मिळाले. यासाठी आरटीओने घासलेल्या टायर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'Tred depth Analyzer' च्या साह्याने टायरची तपासणी केली. यात तीन वाहनांचे टायर जास्त घासलेले तपासात समोर आले.

या अपघातांमधील बहुतांश अपघात हे घासलेल्या टायरमुळे झाल्याचे पाहायला मिळाले. यासाठी आरटीओने घासलेल्या टायर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'Tred depth Analyzer' च्या साह्याने टायरची तपासणी केली. यात तीन वाहनांचे टायर जास्त घासलेले तपासात समोर आले.

advertisement
05
या टायरसह लांब पल्ल्याचे सलग वाहन चालवणे धोकादायक ठरते. ज्यामुळे या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला शिवाय या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला.

या टायरसह लांब पल्ल्याचे सलग वाहन चालवणे धोकादायक ठरते. ज्यामुळे या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला शिवाय या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला.

  • FIRST PUBLISHED :
  • Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढलेय. यामधील अपघातांचे प्रमुख कारण हे गाड्यांचे टायर खराब असणं हे आहेत. टायर फुटल्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. याच कारणामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
    05

    समृद्धी महामार्गावरून जाताय तर बसेल 20 हजारांचा दंड, 'हे' आहे कारण

    Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढलेय. यामधील अपघातांचे प्रमुख कारण हे गाड्यांचे टायर खराब असणं हे आहेत. टायर फुटल्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. याच कारणामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

    MORE
    GALLERIES