advertisement
होम / फोटोगॅलरी / महाराष्ट्र / Weather update : पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Weather update : पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Weather update : तळ कोकणात मुसळधार तर 'या' जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा

01
 मुंबई : देशभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना मात्रकाही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मागच्या 24 तासात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे बळीराजाही चांगला अजूनही न लागल्याने चिंतेत आहे.

मुंबई : देशभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना मात्र महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मागच्या 24 तासात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे बळीराजाही चांगला पाऊस अजूनही न लागल्याने चिंतेत आहे.

advertisement
02
 आज कोकण विभाग आणि कोकणता यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज कोकण विभाग आणि कोकणता हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

advertisement
03
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही आज मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

advertisement
04
नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापुरात मात्र पाऊल शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणी देत आहे. तिथे खरी पावसाची गरज असूनही तिथे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नगर, औरंगाबाद, बीड, लातूर आणि सोलापुरात मात्र पाऊल शेतकऱ्यांना अजूनही हुलकावणी देत आहे. तिथे खरी पावसाची गरज असूनही तिथे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

advertisement
05
11 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

11 जुलै रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

  • FIRST PUBLISHED :
  •  मुंबई : देशभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना मात्र<a href="https://lokmat.news18.com/tag/maharashtra/"> महाराष्ट्रात </a>काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मागच्या 24 तासात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे बळीराजाही चांगला <a href="https://lokmat.news18.com/tag/rain-fall/">पाऊस </a>अजूनही न लागल्याने चिंतेत आहे.
    05

    Weather update : पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

    मुंबई : देशभरात मुसळधार पावसानं थैमान घातलं असताना मात्रकाही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मागच्या 24 तासात म्हणावा तेवढा पाऊस झाला नाही. तर दुसरीकडे बळीराजाही चांगला अजूनही न लागल्याने चिंतेत आहे.

    MORE
    GALLERIES