तो म्हणाला, "प्रियांकाने माझ्या आयुष्यात प्रेम, सकारात्मकता, शांती आणि सुख आणल आहे. आमच्या लग्नाला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. एक माणूस म्हणून मी पूर्णपणे बदललो आहे. माझ्याकडे आता असं कोणीच नाही ज्यांचं मी तिरस्कार करेन, तिरस्कारासाठी माझ्याकडे जागा नाही."