advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

सध्या मराठी मनोरंजनविश्वात अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या लग्नाची. कारण या दोघांनी एकाच मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल टाकले होते. पण आता मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

01
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

advertisement
02
छोट्या पडद्यावरील 'ती परत आलीये' या मालिकेतील रिल लाईफ जोडी नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी ख-या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

छोट्या पडद्यावरील 'ती परत आलीये' या मालिकेतील रिल लाईफ जोडी नचिकेत देवस्थळी आणि तन्वी कुलकर्णी यांनी ख-या आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

advertisement
03
मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडला आहे.

मंगळवारी 29 नोव्हेंबर रोजी या दोघांचा विवाह पार पडला आहे.

advertisement
04
नचिकेत आणि तन्वी यांनी इन्स्टा स्टोरीवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

नचिकेत आणि तन्वी यांनी इन्स्टा स्टोरीवर त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

advertisement
05
नचिकेत आणि तन्वीच्या लग्नाला अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी हजेरी लावली होती.

नचिकेत आणि तन्वीच्या लग्नाला अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या जवळच्या मंडळींनी हजेरी लावली होती.

advertisement
06
मेंदी आणि हळदीच्या सोहळ्यानंतर मंगळवारी त्यांचे लग्न पार पडले.

मेंदी आणि हळदीच्या सोहळ्यानंतर मंगळवारी त्यांचे लग्न पार पडले.

advertisement
07
नचिकेत आणि तन्वीचा याच वर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता.

नचिकेत आणि तन्वीचा याच वर्षी जून महिन्यात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्का मिळाला होता.

advertisement
08
आता त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले आहे.

आता त्यांचे थाटामाटात लग्न पार पडले आहे.

advertisement
09
'ती परत आलीये' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नचिकेत आणि तन्वी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते.

'ती परत आलीये' या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नचिकेत आणि तन्वी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नचिकेतने या मालिकेत विक्रांतची भूमिका निभावली होती तर तन्वीने रोहिणीचे पात्र साकारले होते.

advertisement
10
या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

या जोडप्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.
    10

    हार्दिक - अक्षया आधीच 'या' रील लाईफ जोडप्याने बांधली लग्नगाठ

    हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरच्या आधीच मराठीतील अजून एका अशाच रील लाईफ जोडप्याने रियल आयुष्यात लग्नगाठ बांधली आहे.

    MORE
    GALLERIES