योगी आदित्यनाथ आज मुंबईत आले होते. तेव्हा बॉलिवूडच्या कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टीनं बॉलिवूडच्या सद्यपरिस्थिती मुद्दा मांडला.
सुनील शेट्टी म्हणाला, 'एक हॅशटॅग सुरू आहे. #boycottbollywood हा ट्रेंड आपल्याला सांगण्यानेच कमी होऊ शकतो'.
'लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे की, आम्ही खूप चांगली कामही करून झालो आहोत. आमच्या कोणातील एकामध्ये त्रुटी असू शकतात. पण त्यात सगळ्यांना त्यात गणनं चुकीचं आहे'.
'बॉलिवूड, हिंदी सिनेमे म्हणजे चांगले नाहीत ही प्रेक्षकांची समजूत झाली आहे. मी बॉर्डरसारख्या सिनेमात काम केलं आहे. खूप चांगले सिनेमे याआधी बॉलिवूडमध्ये येऊन गेले आहेत'.
'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.
'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.