advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / 'या' दिग्दर्शकामुळे थांबत होतं संपूर्ण शहर, 9 वाजताचं लागायचा कर्फ्यू..तरीही लिम्का बुकमध्ये नोंद

'या' दिग्दर्शकामुळे थांबत होतं संपूर्ण शहर, 9 वाजताचं लागायचा कर्फ्यू..तरीही लिम्का बुकमध्ये नोंद

या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती.

01
मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती. ते लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर आहेत. ज्यांनी 'रामायण' (Ramayan) मालिकेती निर्मिकी केली. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती. ते लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर आहेत. ज्यांनी 'रामायण' (Ramayan) मालिकेती निर्मिकी केली. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

advertisement
02
रामायण आणि रामानंद सागर यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावू शकतो की, कोरोना काळात रामायण मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली.

रामायण आणि रामानंद सागर यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावू शकतो की, कोरोना काळात रामायण मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली.

advertisement
03
रामानंद सागर यांचे 12 डिसेंबर 2005 रोजी निधन झाले. पण, आजही ते प्रेक्षकांच्यात लोकप्रिय आहेत. एकेकाळी रामानंद सागर यांच्यामुळे शहरात 9 वाजल्यापासून कर्फ्यू लागायचा.

रामानंद सागर यांचे 12 डिसेंबर 2005 रोजी निधन झाले. पण, आजही ते प्रेक्षकांच्यात लोकप्रिय आहेत. एकेकाळी रामानंद सागर यांच्यामुळे शहरात 9 वाजल्यापासून कर्फ्यू लागायचा.

advertisement
04
रामायणाचा पहिला भाग 25 जानेवारी 1987 रोजी आणि शेवटचा भाग 31 जुलै 1988 रोजी प्रसारित झाला होता. ही मालिका रविवारी दूरदर्शनवर 45मिनिटे (जाहिरातींसह) दाखवली जात असे.

रामायणाचा पहिला भाग 25 जानेवारी 1987 रोजी आणि शेवटचा भाग 31 जुलै 1988 रोजी प्रसारित झाला होता. ही मालिका रविवारी दूरदर्शनवर 45मिनिटे (जाहिरातींसह) दाखवली जात असे.

advertisement
05
त्याकाळात घऱोघरी टीव्ही नव्हत्या. त्यामुळं सर्वजण रामायण पाहण्यासाठी कामधंदा सोडून कोणाच्या तरी घरी तळ ठोकून बसत असे. सगळ्या मालिका 30 मिनिटाच्या स्लॉटमध्ये चालत असत.

त्याकाळात घऱोघरी टीव्ही नव्हत्या. त्यामुळं सर्वजण रामायण पाहण्यासाठी कामधंदा सोडून कोणाच्या तरी घरी तळ ठोकून बसत असे. सगळ्या मालिका 30 मिनिटाच्या स्लॉटमध्ये चालत असत.

advertisement
06
सगळेजण मालिका पाहण्यासाठी दुकानं देखील बंद करत असतं. त्यामुळं रस्ते देखील रिकामे पडलेलं असतं. त्यामुळं शहरात सगळीकडं शांतता पसरलेली पाहायला मिळत.

सगळेजण मालिका पाहण्यासाठी दुकानं देखील बंद करत असतं. त्यामुळं रस्ते देखील रिकामे पडलेलं असतं. त्यामुळं शहरात सगळीकडं शांतता पसरलेली पाहायला मिळत.

advertisement
07
रिपोर्ट्सनुसार, त्या काळातही जवळपास 10 कोटी लोक ही मालिका बघत असत. या मालिकेत अरुण गोविल रामाच्या भूमिकेत तर दीपिका चिखलिया सीतेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी धार्मिक मालिका म्हणून या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

रिपोर्ट्सनुसार, त्या काळातही जवळपास 10 कोटी लोक ही मालिका बघत असत. या मालिकेत अरुण गोविल रामाच्या भूमिकेत तर दीपिका चिखलिया सीतेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी धार्मिक मालिका म्हणून या मालिकेने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे.

  • FIRST PUBLISHED :
  • मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती. ते लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर आहेत. ज्यांनी 'रामायण' (Ramayan) मालिकेती निर्मिकी केली. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.
    07

    'या' दिग्दर्शकामुळे थांबत होतं संपूर्ण शहर, 9 वाजताचं लागायचा कर्फ्यू..तरीही लिम्का बुकमध्ये नोंद

    मनोरंजन विश्वात असे अनेक दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कामानं प्रेक्षकांचं मनं जिंकलं आहे. मात्र या इंडस्ट्रीमध्ये असा एक दिग्दर्शक होता ज्याच्यामुळं रस्ते , गल्ली-बोळं सगळी ओस पडत होते. रस्त्यावर एक चिटपाखरू देखील दिसत नव्हतं अशी स्थिती होती. ते लोकप्रिय दिग्दर्शक रामानंद सागर आहेत. ज्यांनी 'रामायण' (Ramayan) मालिकेती निर्मिकी केली. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही.

    MORE
    GALLERIES