‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मीरा जगन्नाथ या नावाला आणि माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली, यापूर्वी एवढी भांडणं करण्याची संधी कधीच मिळाली नव्हती, मात्र संवाद गरजेचा असतो. मी एखाद्या गोष्टीचं नेतृत्व करू शकते, मी कणखर मुलगी आहे याची जाणीव मला तिथं झाली,’ असं मीरा सांगते.