शशांकने त्याच्या मनातील प्रेमाची भावना देखील अप्पूला बोलून दाखवली असून दोघांमध्ये आता नव्याने प्रेम बहरताना दिसणार आहे.
मला तुझ्याबरोबर पळून जायचं आहे अशी इच्छा अप्पूने बोलून दाखवली होती. त्यानुसार आता शशांक अप्पूला पळवून कानिटकरांच्या घरी घेऊन जाणार आहे.