एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात माहिती दिली. आता कोरोनाचं संकट टळळ्यानंतर या गावातील संकट टळेल की नाही हा प्रश्नचं आहे. यावरुन आपल्या लक्षात येऊन शकते की देशातील नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल किती भीती आहे. मात्र अशाप्रकारे केवळ नाव मिळतेजुळते असल्याने या गावातील नागरिकांसोबत अशा प्रकारची वागणूक करणे योग्य नसल्याचे सांगितले जात आहे. या भेदभावाच्या वातावरणात कसं राहायचं हा येथील गावकऱ्यांसमोरील मोठा प्रश्न आहे. संबंधित - महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे तरुण बळी, एकाच दिवसात घेतला दोघांचा जीवPeople confuse UP's Korauna for Corona; outsiders even won't take a phone call from village Read @ANI story | https://t.co/pOpuNRNzK3 pic.twitter.com/GoWrsDwjWl
— ANI Digital (@ani_digital) March 29, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india