त्रंबकेश्वर - मुसळधार पावसाचा जोरदार फटका, वटकपाडा साठवण बंधारा फुटला, या बंधाऱ्याचं सुरू होतं काम, संततधार पावसानं उखडले बंधाऱ्याचे कठडे, बांध भराव गेला वाहून, लागवड केलेली रोपं गेली वाहून, तर भात, नागली, वरई या पिकांचं मोठं नुकसान, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा, शेतकऱ्यांची मागणी, पंचनामा करून नुकसानभरपाईची जलपरिषदेनं केली मागणी