झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, उच्च रक्तदाब हा एक असा आजार आहे जो आयुष्यभर त्रास देतो. त्यामुळे काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागते, तसेच यावर नियंत्रण न ठेवल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो, त्यामुळे मेंदूला धोका असतो, रक्तस्त्राव, पक्षाघातही होऊ शकतो. काही फळांचे सेवन करून रक्तदाब कसा नियंत्रित करू शकतो, याविषयी जाणून घेणार आहोत.
आंब्यात आढळणारे बीटा कॅरोटीन आणि फायबर हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, हे दोन घटक बीपी नियंत्रणात ठेवण्याचे काम करतात. जे आरोग्यासाठी चांगले आहे. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)